शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची बातमी ! - खत , बियाणे नाही मिळाले - तर येथे करा संपर्क

🌾   राज्यात शेतीविषयक सर्व गोष्टींचा पुरवठा सुरळीत व्हावा - आणि त्यामध्ये काही अडचण आल्यास त्याचे निवारण व्हावे म्हणून  नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे

🌻  याविषयी आपण आधी जाणून घेतले होते - मात्र शेतीचा हंगाम आता चालू होतं असल्याने - सध्या याविषयी जाणून घेणे खूप महत्वाचे ठरेल

💁‍♂️  येथे साधा संपर्क ?

🔰 महाराष्ट्र सरकारने दिलेल्या माहिती प्रमाणे -  खते, बियाणे तसेच इतर अडचणी आल्यास शेतकरी 8446117500 हा भ्रमणध्वनीवर - 

🔰 तसेच 18002334000 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा -  तसेच काही अडचण किंवा तक्रार असेल तर controlroom.qc.maharashtra@gmail.com यावर मेलवर  - तक्रार सुद्धा नोंदवता येईल

🔰 दरम्यान वरील दोन्ही हेल्पलाइनवर - सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क साधता येईल - असे महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आले आहे 

राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी हि माहिती नक्कीच खूप महत्वाची आहे