पुणे / प्रतिनिधी(सुनिल ज्ञानदेव भोसले) : गेल्या काही दिवसात बॉलीवुड़ मध्येजी चर्चा चालु आहे,मीडिया ज्या प्रकारे एक- एक माहिती समोर आणत आहे ,त्यामध्ये खुप मोठ मोठे बॉलीवुड मधील लोक सामिल आहे.
त्या ड्रग कल्चर मुळे आपल्या मुंबई मधील चर्चत असणारी मॉडल अभिनेत्री निशा यादव यांनी सांगितले आहे, या आधी मी-तु चालु होत, त्यामध्ये राज कपूर हे चर्चत आहे.अभिनेत्रिनीच जातीय शोषण चालु आहे आणि त्याचा परिणाम मी- तु समोर आले आहे. आता ड्रग चे सेवन
करणारे सळ्यात पहिले बॉलीवुड मधील व्यक्ति म्हणजे संजू दत्त होते. तेव्हा इतक मीडिया नव्हते, सोशल नेटवर्किंग की साइट्स आणि हे किस्से फक्त मुख्य टैब्लॉयड पर्यत प्रिंट होत होते.पर्सनल इंटरव्यू च्या माध्यमातुन समोर यायचे.जेव्हा नवीन लोक बॉलीवुड मध्ये आले ते स्ट्रेस डिप्रेशन शिकार झाले, त्यामुळे ड्रग्स घेण्याच्या मार्गवर ते गेले, रिलीफ पार्टि मध्ये हे हानिकारक द्रव्य दिल जाते आणि त्यामुळे व्यसनाची सवय होते, त्यामुळे युवा पिढीचा नाश होत आहे. या पदार्थोंचे सेवन नंतर क्षणिक एक आत्मविश्वास निर्माण होतो, त्यामुळे त्यांना आनंद व सुख मिळते पण कालांतराने दुष्परिणाम त्यांच्यावर होतात. महत्वाचे म्हणजे अभिनेत्री निशा या युवा सांगतात, मीडियाच्या माध्यमातुन मशहूर अभिनेता अभिनेत्री यांनी हानिकारक ड्रग्स दूर राहिले पाहिजे नाही तर त्यांच्या आयुष्यात असे दिवस येतील, ते त्यांना या मार्गवर घेऊन जातील तिथे फक्त अंधार दु:ख या शिवाय काही नाही. भारतीय संस्कृती मध्ये या गोष्टी भयंकर वस्तु सांगितल्या नाही जात. सोमरस ची उल्लेख आहे है,वेदों मध्ये पण दारू नही उल्लेख नाही. हे अमृत पेय पाश्चिमात्य संस्कृती मध्ये दारू चे नाव घेतले जाते, यामुळे युवा पिढी D कल्चर ( दारू ड्रग ) मार्गवर जात आहे. आपण विचार करुन याचा वापर नाही केला पाहिजे त्यापेक्षा आपल्या परिवारावर प्रेम करा. आपले अमूल्य जीवन बर्बाद नका करू. निशा यांच्याशी चर्चत हे समोर आलय त्यांनी सांगितले, अभिनेता-अभिनेत्री यांनी भारतीय संस्कृतीला नष्ट नका करु हे एक षडयंत्र आहे. यावर निशा आपले विचार मांडले.
त्या ड्रग कल्चर मुळे आपल्या मुंबई मधील चर्चत असणारी मॉडल अभिनेत्री निशा यादव यांनी सांगितले आहे, या आधी मी-तु चालु होत, त्यामध्ये राज कपूर हे चर्चत आहे.अभिनेत्रिनीच जातीय शोषण चालु आहे आणि त्याचा परिणाम मी- तु समोर आले आहे. आता ड्रग चे सेवन
करणारे सळ्यात पहिले बॉलीवुड मधील व्यक्ति म्हणजे संजू दत्त होते. तेव्हा इतक मीडिया नव्हते, सोशल नेटवर्किंग की साइट्स आणि हे किस्से फक्त मुख्य टैब्लॉयड पर्यत प्रिंट होत होते.पर्सनल इंटरव्यू च्या माध्यमातुन समोर यायचे.जेव्हा नवीन लोक बॉलीवुड मध्ये आले ते स्ट्रेस डिप्रेशन शिकार झाले, त्यामुळे ड्रग्स घेण्याच्या मार्गवर ते गेले, रिलीफ पार्टि मध्ये हे हानिकारक द्रव्य दिल जाते आणि त्यामुळे व्यसनाची सवय होते, त्यामुळे युवा पिढीचा नाश होत आहे. या पदार्थोंचे सेवन नंतर क्षणिक एक आत्मविश्वास निर्माण होतो, त्यामुळे त्यांना आनंद व सुख मिळते पण कालांतराने दुष्परिणाम त्यांच्यावर होतात. महत्वाचे म्हणजे अभिनेत्री निशा या युवा सांगतात, मीडियाच्या माध्यमातुन मशहूर अभिनेता अभिनेत्री यांनी हानिकारक ड्रग्स दूर राहिले पाहिजे नाही तर त्यांच्या आयुष्यात असे दिवस येतील, ते त्यांना या मार्गवर घेऊन जातील तिथे फक्त अंधार दु:ख या शिवाय काही नाही. भारतीय संस्कृती मध्ये या गोष्टी भयंकर वस्तु सांगितल्या नाही जात. सोमरस ची उल्लेख आहे है,वेदों मध्ये पण दारू नही उल्लेख नाही. हे अमृत पेय पाश्चिमात्य संस्कृती मध्ये दारू चे नाव घेतले जाते, यामुळे युवा पिढी D कल्चर ( दारू ड्रग ) मार्गवर जात आहे. आपण विचार करुन याचा वापर नाही केला पाहिजे त्यापेक्षा आपल्या परिवारावर प्रेम करा. आपले अमूल्य जीवन बर्बाद नका करू. निशा यांच्याशी चर्चत हे समोर आलय त्यांनी सांगितले, अभिनेता-अभिनेत्री यांनी भारतीय संस्कृतीला नष्ट नका करु हे एक षडयंत्र आहे. यावर निशा आपले विचार मांडले.
1 Comments
त्यानी खरच सांगितले
ReplyDelete